केस गळणे, अकाली पांढरे होणे, डोके दुखी, स्ट्रेस व त्यामुळे होणारी अपूर्ण किंवा अव्यवस्थित झोप, मान दुखणे, वारंवार होणारी सर्दी, हे आजकाल सरसकट सहज आढळणार्या आणि लोकांनी आपल्या दैनंदिन जीवनात स्वीकारलेल्या तक्रारी आपल्याला...
पावसाळा सुरु झाला म्हणजे मन कसं प्रसन्न होते, मातीचा सुगंध, हवेतील गारवा, गरम गरम चहा आणि भजी (तळलेले पदार्थ)… वा… कसा छान बेत जमतो. अहो पण कधी विचार केलात, भजीच का? श्रिखंड, बासूंदी, ताक, अगदी आईस्क्रिम का नाहि, खावेसे वाटत आपल्याला? सांगते, आपल्या शास्त्रात म्हणजे (आयुर्वेदात) ह्या सगळ्याची शास्त्रशुद्ध...